शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:50 IST

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं बुधवारी याबाबतची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानातील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी एक विशेष समितीची नियुक्ती केल्याची माहिती ममता बॅनर्जी सरकारनं दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनीही परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून याबाबतची सूचना केली आहे. सर्व नागरिक सुखरूप परत येतील अशी आशा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. (About 200 people from Bengal are stranded in Afghanistan, Chief Secretary wrote a letter to MEA to bring them back)

अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या प.बंगालच्या २०० नागरिकांपैकी बहुतेक जण दार्जिलिंग आणि कार्सियांग येथील आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांनी याआधीच अफगाणिस्तानात असलेल्या प.बंगालमधील नागरिकांची माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. केंद्र सरकार भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला आशा आहे सर्वजण सुखरूप परततील. याबाबत मला आणखी काही टिप्पणी करू इच्छित नाही कारण हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

कोलकातातील अफगाणी नागरिकांनाही सुरक्षा देण्याचे आदेशप.बंगालमधील अफगाणी नागरिकांच्या सुरक्षेचे आदेश देखील मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिले आहेत. अनेक अफगाणी नागरिक व्यापारासाठी कोलकातामध्ये ये-जा करत असतात. दरम्यान अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे हे नागरिक आता चिंताग्रस्त झाले आहे. या सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती राज्य सचिवालयाकडून केली जावी, असेही निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानwest bengalपश्चिम बंगाल