शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात प.बंगालचे २०० जण अडकले, परत आणण्यासाठी राज्याचे प्रयत्न; परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:50 IST

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

Afghanistan Crisis : पश्चिम बंगालचे जवळपास २०० नागरिक अफगाणिस्तानात अडकल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं बुधवारी याबाबतची पुष्टी केली आहे. अफगाणिस्तानातील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी एक विशेष समितीची नियुक्ती केल्याची माहिती ममता बॅनर्जी सरकारनं दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनीही परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून याबाबतची सूचना केली आहे. सर्व नागरिक सुखरूप परत येतील अशी आशा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. (About 200 people from Bengal are stranded in Afghanistan, Chief Secretary wrote a letter to MEA to bring them back)

अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या प.बंगालच्या २०० नागरिकांपैकी बहुतेक जण दार्जिलिंग आणि कार्सियांग येथील आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांनी याआधीच अफगाणिस्तानात असलेल्या प.बंगालमधील नागरिकांची माहिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. केंद्र सरकार भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला आशा आहे सर्वजण सुखरूप परततील. याबाबत मला आणखी काही टिप्पणी करू इच्छित नाही कारण हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

कोलकातातील अफगाणी नागरिकांनाही सुरक्षा देण्याचे आदेशप.बंगालमधील अफगाणी नागरिकांच्या सुरक्षेचे आदेश देखील मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी दिले आहेत. अनेक अफगाणी नागरिक व्यापारासाठी कोलकातामध्ये ये-जा करत असतात. दरम्यान अफगाणिस्तानातील परिस्थितीमुळे हे नागरिक आता चिंताग्रस्त झाले आहे. या सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती राज्य सचिवालयाकडून केली जावी, असेही निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानwest bengalपश्चिम बंगाल