शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

९.५ कोटी पाकिस्तानी जगताहेत गरिबीच्या खाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:03 IST

स्थैर्यासाठी पावले उचला : जागतिक बँक

इस्लामाबाद : पाकिस्तानातील ९.५ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ढकलले गेले आहेत, असे जागतिक बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. वित्तीय स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बँकेने शुक्रवारी एक मसुदा धोरण अहवाल जारी केला. सर्व हितधारकांच्या मदतीने पाकिस्तानमधील आगामी सरकारसाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालात म्हटले आहे की, मागील एक वर्षात पाकिस्तानातील गरिबी ३४.२ टक्क्यांवरून वाढून ३९.४ टक्के झाली आहे. पाकिस्तानातील १.२५ कोटी लोक आता दारिद्र्यरेषेखाली आले आहेत. प्रतिदिन ३.६५ डॉलरच्या उत्पन्नास पाकमध्ये दारिद्र्यरेषेची पातळी मानले जाते. ९.५ कोटी पाकिस्तानी नागरिक आता गरिबीमध्ये आयुष्य जगत आहेत.

निवडणूक कधी, हे सांगणे अशक्यपाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची निश्चित तारीख सांगणे शक्य नाही, असे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुका कधी घेणार, याची तारीख निश्चित करण्याची मागणी पाकमधील राजकीय पक्षांनी एक दिवस आधीच केली होती.

लष्कराकडून हेराफेरीची शक्यता निराधार संयुक्त राष्ट्रे :  आगामी निवडणुकीत पाकिस्तानी लष्कराकडून हेराफेरी केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करणे निराधार आहे, असे प्रतिपादन पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकड यांनी केले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक