शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 17:44 IST

इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.

इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी याबाबत माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेहरानपासून ३३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तबास येथे कोळशाच्या खाणीत शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये ५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना घडली त्यावेळी खाणीत सुमारे ७० लोक काम करत होते. 

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी शोक व्यक्त केला आहे. पेजेशकियन यांनी टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मी मंत्र्यांशी बोललो आणि आम्ही स्फोटाचे कारण शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे." 

इराणच्या कोळसा खाणींमध्ये यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. २०१३ मध्ये दोन वेगवेगळ्या खाणींमध्ये दुर्घटना झाली होती. यामध्ये ११ मजुरांचा मृत्यू झाला. यापूर्वी २००९ मध्येही अशीच एक घटना घडली ज्यात २० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१७ मध्येही कोळशाच्या खाणीत स्फोट झाला होता, ज्यामध्ये किमान ४२ जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :IranइराणBlastस्फोट