ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रस्त्यावरुन, रेल्वेतून, विमानातून, बंदरातून अशा चारही मार्गातून महाराष्ट्राचा विकास होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यावर महाराष्ट्र सरकारचा भर आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ...
Lokmat Infra Conclave-2021: उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे मान्यवर राज्याच्या विकासरथाची दिशा उलगडणार आहेत. ...
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ...