शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:34 IST

पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला.

बंगळुरु : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांचा मालिकेला भारताच्या संघाने दमदार सुरुवात केली आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला रुपिंदरने पहिला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मनदीपने 13 मिनिटांत दुसरा गोल केला. पण भारताला 2-0 अशी आघाडी फक्त दहा मिनिटेच टिकवता आली. कारण सामन्याच्या 26व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेने गोल केला. 

न्यूझीलंडकडून एक गोल स्वीकारल्यावर भारतीय संघ शांत बसला नाही. त्यांनी आक्रमणावर अधिक भर दिला. सामन्याच्या 34व्या मिनिटाला रुपिंदरने वैयक्तिक दुसरा गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. भारताच्या हरमनप्रीतनेही त्यानंतर चार मिनिटांनी गोल केला आणि संघाला 4-1 अशी दमदार आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडच्या स्टीफन्सने सामन्याच्या 55व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या 55 व्या मिनिटानंतर एकही गोल झाला नाही आणि भारताने हा सामना 4-2 असा जिंकला.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंडSportsक्रीडा