शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Commonwealth Games 2018 : हरमनप्रीत चमकला, मलेशियाला नमवून भारत हॉकीच्या उपांत्यफेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 09:13 IST

गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

गोल्ड कोस्ट - गेल्या दोन राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. मंगळवारी सकाळी मलेशियाविरुद्ध झालेल्या लढतीत हरमनप्रीत सिंगने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमधील तिसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंहने गोल करून भारताला लढतीती 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली. मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलचा फैजल सारीने गोल करून मलेशियाला बरोबरी साधून दिली. मात्र हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा कमाल करताना पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी दुसरा गोल केला आणि भारतीय संघाला ही आघाडी मिळवून दिली. अखेरीस ही लढत भारताने 2-1 अशा गोलफरकाने जिंकली. या लढतीत भारताला एकूण पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यातील केवळ दोन पेनल्टी कॉर्नरवर भारताला गोल करता आले.  

 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८HockeyहॉकीIndiaभारत