शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कयाधू नदीवर पूल उभारणीसाठी गावकऱ्यांचे नदीपात्रात उतरून आंदोलन

By विजय पाटील | Updated: October 3, 2023 18:09 IST

कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील कोंढूर ते डिग्रस येथून जाणाऱ्या कयाधू नदीवर पूल बांधावा, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबर रोजी कयाधू नदीच्या पाण्यात उतरून दोन तास आंदोलन केले.

कयाधू नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे कयाधू नदीच्या पलीकडे कोंढूर ते डिग्रस गावांतील शेतकऱ्यांची पाचशे ते सहाशे हेक्टर जमीन आहे. सदरील जमीन विहितीसाठी फेरा मारून जावे लागत आहे. नदीवर पूल बांधावा, यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु या आंदोलनाला अद्यापपर्यंतही यश आले नाही. कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

कयाधू नदीवर पूल झाल्यास दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. कळमनुरी व आखाडा बाळापूरला जाण्या-येण्यासाठी फेरा मारून जावे लागत आहे. या आंदोलनात कोंढूर ,डिग्रस, गोरलेगाव, सिंदगी, येहळेगाव (गवळी), असोला, कसबे धावंडा आदी गावांनी पाठिंबा दिला. शेतकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कयाधू नदीपात्रात उतरून दोन तास आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन मंडळअधिकारी तेलेवार यांना देण्यात आले. यावेळी विनोद बांगर, विठ्ठल देशमुख, विद्याधर मगर, राजू पतंगे, मारोती पतंगे, ज्ञानेश्वर पतंगे, सुधाकर पतंगे, काशिराव पतंगे, विठ्ठल पतंगे, उत्तमराव पतंगे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoliहिंगोलीriverनदी