शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे

By विजय पाटील | Updated: October 2, 2023 19:09 IST

मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत.

हिंगोली: सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देऊन गोरगरीब मराठा समाजाचे ऋण फेडावे. दुसरे म्हणजे मराठा समाज आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार वेळ दिला आहे. तेंव्हा सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला तातडीने सरसकट आरक्षण द्यावे, असे आवाहन मनोज जरांगे - पाटील यांनी केले.

२ ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्यातील  कुरुंदा येथे मराठा आरक्षण ‘एल्गार सभा’ आयोजित करण्यात आली होती. सदरील सभेत जिल्हाभरातून सकल मराठा समाज आला होता. यावेळी मनोज जरांगे - पाटील यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जरांगे - पाटील म्हणाले, उपोषणादरम्यान सरकारने वेळ मागितला. त्यामुळे ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता मराठा समाज थांबणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत.

आंदोलन करा; पण शांततेने...मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मराठा समाजाने एक करायचे ते म्हणजे आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. कुठेही उद्रेक होता कामा नये. उद्रेक केला तर सरकारला बोलायला वाव मिळणार आहे. आता हा आरक्षणाचा अंतिम टप्पा राहणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सभेला येण्याचे आवाहनही यावेळी जरांगे - पाटील यांनी केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण