शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 1:00 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी : तीन वर्षांपासून सुरू आहे नुसते गु-हाळ

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. तर ६ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करणे बाकीच आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून नियोजन केले जात असले तरी अजूनही अनेक लाभार्थी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्जमाफीच्या अनुदानापासून वंचित आहेत. परंतु संथगतीने का होईना लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्यातील विविध निकषामधील ६८४०४ लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यावर ३३८.९७ कोटीं एवढी रक्कम वर्ग केली आहे. कर्जमाफीचा अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही, असे लाभार्थी मात्र संताप व्यक्त करीत आहेत. परंतु अनेकदा त्रुटींची पूर्तता करूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने असे काही शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत.दीड लाखांच्या आतमध्ये असलेल्या ४७५३५ लाभार्थ्यांपैकी आतापर्र्यंत ४५४२६ जणांच्या बँक खात्यावर २६३.१२ कोटी जमा करण्यात आले आहेत. तर एक रक्कमी परतफेड करणाºया ५८५२ लाभार्थ्यांपैकी ३१६१ जणांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची ४८.९२ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच सतत दोन वर्ष ज्या शेतकरी सभासदांनी कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील प्रोत्साहन दिल्या जाणाºया कर्ज खातेदारांची संख्या २११४२ असून त्यापैकी आतापर्यंत १९८१७ जणांच्या खात्यावर आतापर्यंत प्रोत्साहन म्हणून २६.९२ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासनाच्या विविध निकषातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.विविध निकषामध्ये असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ६८ हजार ४०४ असून या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत शासनाकडून ३३८.९७ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.प्रोत्साहन अनुदानसुद्धा खात्यावर वर्ग नाहीशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीची रक्कम संबधित बँकेत जमा केली. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत बँकेत ३१ मे २०१९ अखेर जमा झालेल्या रक्कम संबधितांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.ग्रीन लिस्टनुसार कर्जमाफीसाठी पात्र असणाºया लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार ५३५ एवढी होती. त्यांना २६७ कोटी रुपयांची माफी देणे अपेक्षित होते. यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्वाधिक ३६ हजार ८९२, मध्यवर्तीचे ४८६१ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७८२ लाभार्थी होते. एकरकमी परतफेडीसाठी पात्र लाभार्थी ५८५२ होते. मात्र लाभ ३१६१ जणांनीच घेतला.या सर्व बाबींमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ग्रीनलिस्टनुसार २१ हजार १४२ होते. मात्र त्यापैकी १९ हजार ८१७ लाभार्थ्यांनाच ते अदा केले. सतत दोन वर्षे कर्जफेड करणाºयांसाठीचे हे अनुदान का दिले नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीMONEYपैसा