शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:31 IST

वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत शिवाजी हारबळे (२२) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत शिवाजी हारबळे (२२) यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्यांनी १० फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.वसमत तालुक्यातील धामणगाव येथील भागवत हारबळे यांच्या डोक्यावर ताण-तणावामुळे मागील काही दिवसांपासून परिणाम झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मानसिक तणावातून भागवत हारबळे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी भुजंग हारबळे यांनी दिलेल्या माहितीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार वाळके हे करीत आहेत. मयत भागवत हारबळे यांचे वडील शिवाजी हारबळे यांच्यावर बँकेचे कर्ज होते. त्यामुळेही भागवत हारबळे हे नेहमीच चिंतेत असायचे. परंतु रविवारी भागवत हारबळे यांनी दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी