शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

जलयुक्तला १६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:45 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत बदलत्या निकषानंतर आता निकडीएवढीच कामे होत असून त्यातही अनेक ठिकाणी बिले निविदांमुळे कामे रखडत आहेत. यंदा या योजनेत १६.२४ कोटी रुपयांचा निधी आहे.जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांची काटेकोर तपासणी चालविली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेतील कामे घेवून ती थातूर-मातूर पद्धतीने आटोपण्याचा फंडा बंद झाला आहे. यात गतवर्षी अनेक ठिकाणची कामे सुरूच झाली नाही किंवा सुरू झाली तर ती अजून पूर्ण नाहीत. त्यातच वाळूची समस्याही अनेक कामांच्या मुळावर उतरली आहे. कृषी विभागामार्फत होणाऱ्या अनेक कामांत कंत्राटदारांनी बिलो दराच्या निविदा टाकून पुन्हा कामांना हात न लावल्याचे चित्र आहे. २0१७-१८ मध्ये एकूण २४७७ कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी २४६९ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली होती. तर २४३0 कामांची निविदा प्रक्रिया झाली होती. यापैकी २३४0 कामांना कार्यारंभ आदेश दिला होता. यातील १९७५ कामे पूर्ण करून १३.२६ कोटींचा खर्च झाला. यात हिंगोली तालुक्यात २७२ कामांवर १.८४ कोटी, कळमनुरीत ३९८ कामांवर २.७0 कोटी, औंढ्यात ४२५ कामांवर ४.४५ कोटी, सेनगावात ४८५ कामांवर २.५५ कोटी तर वसमतला ३९५ कामांवर १.७२ कोटी खर्ची पडले. याशिवाय २५२ कामे प्रगतीत असून त्यावर ६.१८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यात ढाळीचे बांध १६८, खोल सलग समतल चरग१0१, शेततळे ३८९, वनतळे-२0, मातीनाला बांध ३१, साखळी सिमेंट बंधारे २५, नाला खोलीकरण, सरळीकरण- ३४५, गाळ काढणे- ६८, रिचार्ज शाफ्ट- २५५, ठिबक सिंचन-२३५, तुषार सिंचन ३३५ अशी कामे झाली आहेत. या योजनेत आराखडा ५८ कोटींचा होता. मात्र प्रत्यक्षात ३४ कोटींच्याच निविदा निघाल्या होत्या.१0 गावे वाढली : जुनी कामेही सुरूच२0१८-१९ या आर्थिक वर्षात १0५ गावे निवडली होती. यात २६७२ कामे प्रस्तावित असून ५१.२१ कोटींचा आराखडा आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयाने नव्याने १0 गावे वाढविली असून त्यांचेही आराखडे बनविले जाणार आहेत. यात २५६ कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाली असून १.२३ कोटींचा खर्च झाला आहे. सध्या जलयुक्त शिवार योजनेत १६ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यात नवीन कामे तर करायचीच आहेत, जुनीही पूर्ण करायची आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई