शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाव समाविष्ट करण्याचे अधिकार आता ‘शिक्षण उपसंचालकांना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:15 IST

शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृतीदल संपुष्टात आला असून आता हे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला विशेष कृतीदल संपुष्टात आला असून आता हे अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे उपसचिव चारुशिला चौधरी यांनी २० मार्च रोजी या बाबत परिपत्रक काढले आहे. शालार्थ प्रणालीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतीदल स्थापन करण्यात आले होते. कृती दलाने मंजुरी दिल्यानंतरच नवीन नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्या जायचे, ही प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिल्याने हे प्रस्ताव शिक्षण संचालकाकडे विभागून देण्यात आले होते. सदरचे प्रस्ताव निकाली न झाल्याने आता विशेष कृती दलाची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्तांनी कळविले आहे. तसेच शालार्थ क्रमांक देण्याबाबतचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेबाबत त्याच विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेतील. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या वैयक्तीक मान्यतेच्या अनुषंगाने महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ हे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेणार आहेत. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त होणाऱ्या शिक्षकांचे नाव जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक हे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करतील. अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळूनही त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात आले नसल्याने त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता हे अधिकार शिक्षण उपसंचालकांकडे आली आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा