शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बदल्यांवरील आक्षेपांची सुनावणी थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:50 AM

गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्हांतर्गत बदल्यांवरील आक्षेपाची सुनावणी थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून ४ सप्टेंबरला दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर अजूनही त्याचा अहवाल बाहेर आला नाही. गतवर्षीची तर संचिकाच गायब झाली. यावरून कुणाला साधी नोटीसही काढण्यात आली नसल्याने धाडस वाढत चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्हांतर्गत बदल्यांवरील आक्षेपाची सुनावणी थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून ४ सप्टेंबरला दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर अजूनही त्याचा अहवाल बाहेर आला नाही. गतवर्षीची तर संचिकाच गायब झाली. यावरून कुणाला साधी नोटीसही काढण्यात आली नसल्याने धाडस वाढत चालले आहे.शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने नेहमीच समोर येतात. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये आलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेऊन त्यात तथ्य आढळून आल्यास कारवाईचे अधिकार जि.प. सीईओंच्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेले आहेत. यंदाही ९ शिक्षकांनी विविध प्रकारचे आक्षेप नोंदविले होते. यापूर्वी याबाबत ६ जुलैला सुनावणी झाली होती. त्याचा कोणताच अहवाल बाहेर पडला नसल्याने अनेकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबरला सुनावणी झाली. त्याचाही अहवाल अद्याप तयार नाही. पती-पत्नी एकत्रिकरणातील अंतर, पाल्यांचे बोगस मतिमंद प्रमाणपत्र, दर्शविलेले गाव ज्येष्ठ शिक्षकांऐवजी कनिष्ठांना मिळणे आदी प्रकारचे हे आक्षेप होते. यात पुरावे सादर करूनही प्रशासनाने या बाबी विचारात घेतल्या नाहीत. एका शिक्षकाच्या पाल्याच्या मतिमंदत्वाची तक्रार तर सलग दुसºया वर्षी गाजत आहे. आॅनलाईन प्रमाणपत्राऐवजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतल्याची तक्रार चर्चेचा विषय ठरली आहे.या शिक्षकांच्या बदल्यांतील अनियमितता यंदा गतवर्षीपेक्षा कमी झाली असली तरीही एकदा ही प्रक्रिया पार पडल्यानंतर पुन्हा न्याय मिळतच नाही, अशी भावना शिक्षकांत निर्माण होत आहे. प्रशासनाची वागणूक याला कारण ठरत आहे. तर प्रत्येक बाबीला विभागीय आयुक्तांचा रस्ता दाखवत अंग झटकत असल्याचा आरोपही होत आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र