शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रब्बी हंगाम सुरु अन् वीज नाही; आक्रमक शेतकऱ्यांचे टॉवरवर चढून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 17:29 IST

सेनगाव तालुक्यातील सुजरखेडा येथे मागील अनेक दिवसांपासून शेतीसह गावठाणमध्ये वीज प्रश्न निर्माण झाला आहे.

- प्रविण नायकसवना (जि.हिंगोली) : रब्बी हंगाम सुरू होवून महिनाही उलटला नाही तोच जिल्ह्यात वीजप्रश्न गंभीर बनला आहे. वर्षातून किमान रब्बीत तीन महिने तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत न ठेवता बिलाची सक्तीने वसूली केली जात आहे. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथील शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन केले.

सेनगाव तालुक्यातील सुजरखेडा येथे मागील अनेक दिवसांपासून शेतीसह गावठाणमध्ये वीज प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती, तक्रारी करूनही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोकलगाव १३२ केव्ही उपकेंद्राच्या टॉवरवर चढून आंदोलन केले.

गोरेगाववरून सुरजखेडा लिंक लाईन त्वरीत जोडावी, प्रस्तावित गावठाणसाठी रोहीत्र जोडून देण्यात यावे, पाणीपुरवठ्याची प्रस्तावित एक्सप्रेस लाईन सुरजखेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून नेण्यात येवू नये आदी मागण्या करण्यात आल्या. जोपर्यंत महावितरणचे अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. आंदोलनात शेतकरी गजानन मगर, नारायण मगर, बबन मगर, संजय मगर, मारोती सुळे, अनिल मगर, धम्मप्रकाश मोरे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी