दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्यांना कोणी वालीच राहिले नाही. ...
शहरात सध्या चिकुनगुनियाच्या साथीचा फैलाव झाला आहे. अनेकांच्या घरात या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ही साथ बळावू नये म्हणून आरोग्य विभाग व नगरपालिकेने मात्र कुठलीही उपाययोजना केलेली नाही. ...
खरीप हंगाम हातून गेला, रबीचीही स्थिती भयावह आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात हाती काहीच लागले नाही. पिकांवर केलेलाही खर्चही निघाला नसल्याने खिशात चणचण भासत असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. ...
दोन वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. अल्प पावसामुळे पाण्याचे साठे कमी झाले. परिणामी रबी हंगाम संकटात सापडला आहे. ...
दारु पिवून सतत त्रास देणार्या पित्याला कुर्हाडीचे घाव मानेवर घालून मुलाने संपविल्याची घटना शेवडी बाजीराव येथे १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३0 च्या दरम्यान घडली. ...