मुंबई : जेव्हा कोणी पिचला जिवंत खेळपट्टी म्हणून जाहीर करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते आणि या शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो, असे मत तामिळनाडूचे प्रशिक्षक वूरकेरी व्ही. रमन यांनी व्यक्त केले. ...
कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौर्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विध ...
औरंगाबाद : अनिष्ट व वाईट प्रवृत्तीची होळी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे कृषी विक्रेते व कृषी कंपन्यांतील अधिकार्यांनी बोगस कापसाच्या बियाणांची होळी केली. कापसाचा हंगाम जवळ आला असून, महिनाभरात शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीसाठी बियाणे खरेदीच्या हालचाली ...
नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे दूरवरून पाणीपुरवठा योजनेतील पाणी उचलावे लागत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत किमान १००० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी लागणार आहे. ...
दरवर्षी /मार्च महिना लागला की शाळा या 'फुल डे' ऐवजी 'हाफ डे' होतात; परंतु यावर्षी मार्च महिना लागूनही शाळा पूर्णवेळ भरत आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर पसरला आहे. ...
सलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे. ...
निसर्गरम्य स्थळ असलेल्या जांभूळबेटाच्या नशिबी नेहमीच उपेक्षा येत आहे. विकास कामे तर सोडाच पण शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे शासन दरवर्षी रेकॉर्डवर अजूनही जांभूळबेटाची नोंद झालेली नाही. ...