विविध गुन्हे, चोरी प्रकरणात सेनगाव पोलिसांच्या हाती लागलेल्या ३० हून अधिक बेवारस मोटार सायकल मागील सहा वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून आहेत. सदर वाहनाची लिलाव प्रक्रिया होत नसल्याने सर्व दुचाकी जाग्यावरच सडत आहेत. ...
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन ...
२६ मे रोजी अचानक झालेला अवकाळी पाऊस व वीजेच्या कडकडाटांसह वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली, वीज पडल्याने गुरेही दगावल्याच्या घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्या. रात्रभर वीजपुरवठा खंडीत होता. वादळी वाºयाचा पक्ष्यांनाही फटका बसला अ ...
येथील महावितरण कंपनीने कालपर्यंत वीजचोरीच्या ट्रॅकवर धावणाऱ्या प्रकरणात मीटरच चोरीचा गुन्हा दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण दडपण्याची तयार असताना ‘लोकमत’ ने केलेल्या पाठपुराव्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने सहायक अभियंता सपना वेद ...
वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मूळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ केले जाणार आहे. राज्यात सुमारे ...
अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...
तालुक्यातील आजेगाव व गुगूळपिंपरी येथील मावसभाऊ असलेले दोन युवक २५ मे रात्री १० च्या सुमारास वाशिम-रिसोड रस्त्यावर लाखाळा पाटी येथे झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन ...
सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत. ...