येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावरून झालेल्या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. या बदल्यांमध्ये तालुक्यातील प्रमुख सर्वच अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी मात्र आले नसल्याने तालुका कृषी कार्यालयाला रि ...
जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रिसाला बाजार परिसरात जिल्हा रुग्णालयासमोर भूमिगत गटार योजनेच्या कामाची खोली तब्बल ८ मीटर आहे. त्यातच खाली काळा दगड लागल्याने कामाला गती नव्हती. तर सुरक्षेचे उपाय नसल्याने धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केल्याने अर्धे खोदका ...
शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार ...
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या ८ मीटरच्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
सरकीचे गाळप करून लाखो लिटर तेल उत्पादन करणारा महाराष्ट्र राज्य तेल महामंडळांतर्गत असलेला शहरातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प काही वर्षांपूर्वी बंद पडला. ...
औंढा तालुक्यातील जवळा बाजार ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने येथील भारतीय स्टेट बँकेत खातेधारकांची संख्या वीस हजारांच्या आसपास आहे. परिसरातील जवळपास ७० ते ८० गावांचा आर्थिक व्यवहार येथील भारतीय स्टेट बँकेतूनच चालतात. ...
वसमत तालुक्यातील कौठा येथे मागील चार दिवसांपासून धुमाकूळ घालत १६ जणांना जखमी करणाºया पिसाळलेल्या नर वानराला अखेर पिंजºयात कैद करण्यात वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. ...
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे. ...