दिल्ली येथे संविधानाच्या प्रत जाळण्यात येऊन महापुरुषांविषयी अपशबद्ध वापरण्यात आले. यातील दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील गिरगाव येथे आज बंदचे आवाहन करण्यात आले होते ...
हिंगोली : जिल्ह्यात कापूस पिकाचे क्षेत्र ४६,२८० हेक्टर वर लागवड झाली असून सोयाबीनचे क्षेत्र २,३६८२९ हेक्टर आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे आणि जोमदार कायिक वाढीमुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर ...
जिल्ह्याला सूक्ष्म सिंचन योजनेत तुषार व ठिबक सिंचनासाठी २0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट मिळाले आहे. सध्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरता येणार असून १५ मार्च २0१९ पर्यंत त्यासाठी मुदत आहे. ...
दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर् ...
वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील आखाड्यावर जाऊन आरोपींनी मुंजाजी रंगराव चव्हाण यांना जबर मारहाण करीत दुचाकी पेटवून देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना १४ आॅगस्ट रेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत क ...
आदिवासी मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात अचानक अन्नातून विषबाधा, साप चावणे किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास हक्काची कोणतीच आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती. यात अनेकदा आश्रमशाळा प्रशासनातील लोकांच्या खिशाला चाट बसायची. आता शासनाने कळमनुरी प्रकल्पाला ...