कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी १७ आॅगस्ट रोजी काढले. वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत दूरक्षेत्र जवळा बाजार पोलीस चौकीत कार्यरत पोहेकॉ शेख खुद्दूस शेख लाल यांच्या निलंबनाच ...
गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे. ...
शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी बदल्यांसाठी चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांना अपात्र ठरवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र ही संचिकाच विभागीय आयुक्तालयाचा फेरा मारण्यात गहाळ झाली अन् शिक्षणाधिकारीही पुण्याला प्रशिक्षणास गेल्याने अजूनही नवीन ...
आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आ ...
जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले. ...
पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीवरून शीतयुद्धाचा भडका उडाला आहे. पं.स.तील राजकारणाचे पडसाद जि.प.त उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१ ...
कळमनुरी तालुक्यातील रेडगाव व वडगाव या दोन गावांत एका तासाच्या अंतरात घरे फोडून धाडसी चोरी केली. सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख २६ हजारांचा ऐवज लांबविला आहे. तर एका ग्रामस्थाच्या तोंडावर वीट फेकून मारून जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसर ...
हिंगोली : जिल्ह्यात पावसाळ्यानंतर अनेक जलस्त्रोतांना पाणी आले. मात्र अशा स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात ९३२ पैकी २७८ पाणीनमुने दूषित आढळले. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य ...