छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले. जागो-जागी पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे. ...
शहरातील सरजूदेवी विद्यालयासह माणिक स्मारक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच गेट बंद करून प्रवेश नाकारल्याने संतप्त जवळपास १०० विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रास्ता रोको आंदोलन केले. वेळेत पोहोचूनही आम्हाला परीक्षेस बसू दिले दिले ...
एस.टी. महामंडळाने १८ टक्के भाडेवाढ १६ जून रोजी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी पासेसचे दरही वाढले. भाडेवाढीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ...
'बूट पॉलिशचा व्यवसाय करताना रेल्वे पकडण्यासाठी पळत असताना रेल्वे सुटली आणि पायही निसटले. हा कुठला स्टंट नव्हता तर जीव वाचवण्याची धडपड होती. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, नवा जन्म पाहिला,' अशी प्रतिक्रिया धावत्या रेल्वेत स्टंट करणारा म्हणून प्रसिद्ध झालेल ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्टÑीय गळितधान्य व तेलताड अभियानांतर्गत सन २०१८- १९ साठी १० हजार रुपयांच्या अनुदानावर योजनेच्या निकषपात्र शेतकऱ्यांना २३३ पंपसच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आ ...
राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात शतकोटी वृक्षलागवड मोहिम जोरात सुरू आहे. मात्र हिंगोली येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत नेमकी किती रोपे आहेत, उगवण किती रोपांची केली, याचाच ताळमेळच नसल्याचे दिसून आले आहे. शिवाय नागरिकांतून रोपे नेण्यासाठी प्रतिसादही मिळत न ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. हिंगोली शहरातून मोठ्या थाटात शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे. ...
बाळापूर, शेवाळा रोडवरील संगम बारमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. बारमध्ये घुसून निवांतपणे चोरांनी पार्टी केली. दारु पिली, फ्रीजमधल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला, थाटात पार्टी करून कपाट फोडून १५ हजार रुपये चोरले. ...