शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. वारंवार होणारा इंटरनेटमधील खोडा याला कारणीभूत आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील चार गावांच्या वनशिवारात ओएनजीसी (आॅईल अॅण्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन) कडून अल्फा जिओ इंडियामार्फत पेट्रोल व इतर खनिजांबाबत सर्वेक्षण सुरू आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील वसपांगरा येथील महिला व ग्रामस्थांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण केले. महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या फोेटोला राखी बांधून आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. वस पांगरा येथील दारिद्र्यात जीवन जगणाऱ् ...
स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने पद जाण्याची टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोसळण्याची भीती आहे. त्यातच शासनही माहिती मागवित असल्याने सदस्यांची धास्ती वाढत चालली आहे. ...
येथे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून एका ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता निदर्शनास आली. दुपारपासून हे प्रेत डॉक्टर व कटर नसल्याने शवविच्छेदन होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत प्रेत तेथेच होते. नंतर पत्नीसह ...
मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्या ...