राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासण ...
ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवा ...
पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर येणारी एकादशी म्हणजे परतवारी. या परतवारीला जिल्हाभरातील लाखों भाविक नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी तालुक्यातील नर्सी नामदेव येथे दाखल झाले आहेत. ...
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे ७ आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी मंगळवारी महिलांनी सहभाग घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत शासनाविरोधात घोषणाबाजी ...
राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या लाक्षणीक संपात ७ आॅगस्ट रोजी विविध संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील अेनक महविद्यालयांनी संपात सहभागी होऊन कामबंद ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान झाले. तर काही संघटनांनी संपास पाठींबा ...
आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड मोर्चा व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महात्मा गांधी पुतळा परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ ...
वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...