मानवी हक्क सुरक्षा दल व भारतीय दलीत आदिवासी पँथर सेनेच्या वतीने शेतीसाठी झालेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल केलेल्या प्रस्तावावर काय? कारवाई करण्यात आली. याबाबतचा लेखी खुलासा मिळावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर १२ सप्ट ...
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत जनसुविधा योजनेतील विविध कामांचे दोनशेवर प्रस्ताव आता जिल्हा नियोजन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. ते प्रस्ताव पालकमंत्र्यांकडून अंतिम होणार असले तरीही त्याला विलंब लागू नये म्हणून जि.प.सदस्य खेटे घालत असल्याचे चि ...
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे सगळीकडेच वानरांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील कामे सोडून वानराच्या मागेच फिरावे लागत आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त पाच दिवसच नाफेडमार्फत हरभºयाची खरेदी करण्यात आली होती. तालुक्यातील ९७४ शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करूनही अद्यापपर्यंत नाफेडमार्फत खरेदी झाली नाही. ...
केबीसी प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब छब्बू चव्हाण यास हिंगोली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. शर्मा यांनी ७ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे स्मार्टग्राम योजनेतील प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्धशासकीय पत्र दिल्यानंतरही या गावांची दुसºया पंचायत समितीमार्फत करायची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. ...
जिल्ह्यात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अशा मंगलमय वातावरणात मंगलमूर्तीचे आगमन झाले. गणेशाची स्थापना करण्यात आली. ...