तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ...
दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे. ...
औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे. ...
महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे. ...
श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे श्रीची स्थापना पालखी सोहळ्याने झाली. अनंत चतुर्दशीला सकाळी ६.०० वाजता श्री.च्या मंदिरापासून कावड निघणार आहे. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अनेक महिन्यांपासून रखडले होते. अत्यावश्यक साहित्य उपलब्ध नसताना १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन उरकण्याचा घाट घातला जात आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम श्री गजराज बालगणेश मंडळातर्फे राबविले जात आहेत. यावर्षी मंडळाच्या वतीने रामचरित्र मानस यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. ...
वसमत तालुक्यातील आंबा येथे स्वयंपाक करण्यासाठी गॅस चालू केल्यानंतर काही वेळातच रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाल्याची घटना रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. ...