जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प ...
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे व ...
जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत व पीकविमा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ७२ अभ्यासिका केंद्र सध्या सुरू आहेत. येथील शिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली. यापैकी १० लाख रूपये शिक्षण विभाग ...
समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडा वस्ती सुधार योजनेत गतवर्षी दीड कोटींच्या निधीतून घेण्यात आलेल्या ३४ पैकी केवळ ४ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ही कामे सुरूच असून मार्च एण्डपर्यंत ती पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. ...
यावर्षीही आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचे नियोजन बारगळले आहे. नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार वाटपाच्या सूचना आहेत. मात्र सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे दरवर्षी ...
जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...