ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत नवीन विहीर करणे, जुनी विहीर दुरुस्ती व कृषी साहित्याकरिता आॅनलाइन मागविण्यात आले होते ...
राकाँच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे ६ आॅक्टोबर रोजी दिले आहेत. राजीनामा पत्रात नमुद आहे की, न.प.च्या अंतर्गत वादा संदर्भात गटनेता व शहराध्यक्षाविरोधात पक्षाकडे तक्रारीचे पत्र दिले होते. ...
आखाडा बाळापूर/वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील भोशी शिवारातील शेतातील सोयाबीन विना संमतीने चोरून नेले. ६६ क्विंटल एवढे सोयाबीन ज्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये हे चोरून नेल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
वसमत तालुक्यातील डोणवाडा येथील महिलेस एका इसमाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला पतीपासून दूर करून तिच्यासोबत तो दोन महिने राहिला. पण महिलेसोबत लग्न केले नाही. याप्रकरणी इसमाने फसवणूक केल्याची तक्रार महिलेने कुरूंदा ठाण्यात दिली. त्यावरून आरोपीविरूद्ध प्रत ...
गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. ...
अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ...
सोने देण्याची लालूच दाखवून एकास तलवारीच्या धाकावर लुटल्याची घटना हिंगोली- रिसोड रोडवरील उमरा पाटीजवळ २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यातील आणखी एका आरोपीस ३ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींची संख्या आता चार झाली आहे. चार फरार आरोपींचा पोलिसांकडून शो ...
ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेल्या चालकाच्या खिशातील साडेसहा हजार रूपये व एक मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी वसमत शहर ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील १३६५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जवळील शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यात बालरक्षकाची महत्वाची भुमिका असणार असून तालुकानिहाय कार्यशाळा व बैठकींचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात सतत ५७७ गैरहजर तर ७८८ कधीच शाळेत न जाणाऱ्या बालकांना शाळे ...