किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. ...
हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विर ...
आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. ...
जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जख ...
येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे. ...
शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वा ...
मराठवाड्यात दुष्काळी भागातील पाहणीसाठी येत असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे १४ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत. ...
आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे. ...