मागील २ नोव्हेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संभाजी पाटील व सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांची अद्याप सरकारने दखलही घेतली नाही. त्यामुळे उपोषणास पाठिंबा देत हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबर रोजी ढोल बजाओ आंदोल ...
खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली अस ...
सूडबुद्धीने जिल्ह्यातील केवळ दोनच तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. जोपर्यंत या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होत नाही, तोपर्यंत भाजप-सेनेच्या मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले. ...
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने औंढा आणि वसमत तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज सकाळी ११.३० वाजता जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. ...
कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत. ...
धाळ संकरित गायी, म्हशींचे तसेच शेळी-मेंढी गट वाटप करणे व मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. ...
बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही प ...
: लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ ...