कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत. ...
धाळ संकरित गायी, म्हशींचे तसेच शेळी-मेंढी गट वाटप करणे व मांसल कुक्कुटपक्षी संगोपनासाठी नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जणू विधानसभेचीच निवडणूक त्याअगोदर होणार की काय? अशा पद्धतीने सर्वच पक्षांतील इच्छुकांची निवडणूकपेरणी सुरू झाली आहे. पुढाऱ्यांच्या या विचित्र तºहेत मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. ...
बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा संबंधित संस्थानाच्या नावाने करण्याबाबत पुनरिक्षणाच्या प्रलंबित प्रकरणांवर पुन्हा शासनाने निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वीही प ...
: लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा बु. येथे शुक्रवारी रात्री ७.३० वाजता घडली. समाजात बदणामी झाल्याचा राग मनात धरून आरोपींनी मुलीच्या पित्याची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ ...
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह नवीन प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना माजी खा. शिवाजी माने यांनी पत्र देऊन याबाबत परस्पर मंत्रालयात झालेल्या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली. ...
फटाके का देत नाहीस? या कारणावरून एकास जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. ...
वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते. ...