जिल्हा परिषदेत आधीच पार मंत्री स्तरावरून वाढत चाललेल्या हस्तक्षेपामुळे सदस्य मंडळी जर्जर आहे. त्यातच काही ठिकाणी अनावश्यक वाद वाढत चालल्याने भविष्यात सत्तेत राहून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंब ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य ...
जिल्हा परिषदेतील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निषेध करणारी निवेदने दिली जात आहेत. यात मराठा शिवसैनिक सेनेने जि.प. अध्यक्षांनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर केल्याचा आरोप करून निषेधाचे निवेदन दिले. तर शिवसेनेच्या सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना अपमानास्पद वागणू ...
किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. ...
हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विर ...
आॅगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर विजनवासात गेलेल्या मेघराजाने पुन्हा हजेरी लावली नाही. यात बहुतांश लघुप्रकल्प मात्र तुडुंब भरले होते. आता त्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या अशा प्रकल्पांत केवळ ६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. ...
जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जख ...
येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे. ...
शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासोबत वाद झाल्याच्या कारणावरून मोठा राडा झाला. वाद विकोपाला जावून जमावामध्ये हाणामारी झाली. त्यामुळे काही वेळ झेंडा चौक परिसरात गर्दीही झाली होती. मात्र हाणामारीनंतर प्रकरण थंड झाले. दुचाकीस्वा ...