जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने यापूर्वी कोट्यवधींचा निधी दिला असला तरीही आता हात आखडता घेतला आहे. यंदा दुष्काळी स्थिती असूनही अजून कामांचा पत्ता नसून अवघी दीड कोटींची कामे झाली आहेत. तर या योजनेसाठी अजून छदामही उपलब्ध झाला नाही. इकडूनतिकडून भागविले जात ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७ ...
कळमनुरी तालुक्यातील अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे संस्थाचालक विनापरवानगी शाळा राजरोसपणे चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. ...
परिसरातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अभियानांतर्गत फळबाग लागवडीच्या कामांना सुरूवात झाली आहे. मात्र निर्माण झालेला पाणीप्रश्न आणि त्यातच शासनमान्य रोपवाटिकेद्वारे दर्जाहीन रोपाचा पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. लागवडीपूर्वीच र ...
जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम मागील ५ दिवसांपासून सुरू आहे. ही लस दिल्यानंतर बालकांना कुठलाही धोका नाही. सध्या व्हॉट्सअॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात कुणालाही गंभीर रिअॅक् ...