ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही काम ...
दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, यामुळे उत्पन्नामध्ये घट, यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील विविध गावामध्ये जावून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी माहिती देण्यात आली. ...
शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत बळकटीकरणाची कामे हाती घेतली होती. मात्र आता या विभागाला निधीच मिळत नसल्याने यंत्रणाच ठप्प पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे चोरट्यांनी दोन भावांच्या घरी चोरी करून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने व दुचाकी सह दीड लाखांच्यावर ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. ...
मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष. ...
येथील सॅक्रेड हर्ट इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ६ रोजी सकाळी ८.३0 वाजता करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. ...
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा ...