आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मां ...
शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले. ...
शासनाकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचे यंदा वितरणच करण्यात आले नाही. त्यामुळे जि. प. प्रशासनास पुरस्कार वितरणाचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय शिक्षण विभागातही याबाबत चर्चा होत आहे. ...
मानवी जीवनात माणूस शरीराला खुप जपतो. पण मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी अवयवदान करावे या संबंधीची जनजागृती शाळाशाळांमध्ये जाऊन करण्यात आली. मुंबई येथील अवयवदान महासंघाची पदयात्रा बाळापूर येथे दाखल झाली असून ठीक ठिकाणी या महासं ...
शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत. ...
औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. ...
जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पं ...
तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पाच महिन्यानंतरही तपासात ठोस असे काही हाती लागले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास सोपवूनही मारेकरी सापडत नसल्याने या खून प्रकरणाचा उलगडा होणार का? असा प्रश् ...
वसमत शहराच्या हद्दीत मटका खेळवणाऱ्या एकास तर जुगार खेळणाºया सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. शनिवारी कौठा रोड भागात ही कारवाई करण्यात आली. ...
जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके ...