जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पं ...
तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराचे पुजारी बंडू महाराज सौदागर यांच्या खून प्रकरणात पाच महिन्यानंतरही तपासात ठोस असे काही हाती लागले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास सोपवूनही मारेकरी सापडत नसल्याने या खून प्रकरणाचा उलगडा होणार का? असा प्रश् ...
वसमत शहराच्या हद्दीत मटका खेळवणाऱ्या एकास तर जुगार खेळणाºया सात जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. शनिवारी कौठा रोड भागात ही कारवाई करण्यात आली. ...
जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके ...
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही काम ...
दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, यामुळे उत्पन्नामध्ये घट, यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील विविध गावामध्ये जावून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी माहिती देण्यात आली. ...
शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत बळकटीकरणाची कामे हाती घेतली होती. मात्र आता या विभागाला निधीच मिळत नसल्याने यंत्रणाच ठप्प पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे चोरट्यांनी दोन भावांच्या घरी चोरी करून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने व दुचाकी सह दीड लाखांच्यावर ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. ...