तालुक्यात अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटका सह अन्य व्यवसायिक सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे. ...
विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली ...
येथील आरोग्य विभागाची जिल्हा परिषद षटकोनी सभागृहात ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यकांची गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत बैठक घेण्यात आली. ...
लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला. ...
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मां ...
शहरातील लमानदेव मंदिराजवळ नादुरूस्त झालेल्या ट्रक चालकाला मोटारसायकलवरील दोघांनी तलवारीचा धाक दाखवून लुटल्याची घटना ९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. चालकाकडील आरोपींनी एक मोबाईल व नगदी तीन हजार रुपये लंपास केले. ...
शासनाकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचे यंदा वितरणच करण्यात आले नाही. त्यामुळे जि. प. प्रशासनास पुरस्कार वितरणाचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय शिक्षण विभागातही याबाबत चर्चा होत आहे. ...
मानवी जीवनात माणूस शरीराला खुप जपतो. पण मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी अवयवदान करावे या संबंधीची जनजागृती शाळाशाळांमध्ये जाऊन करण्यात आली. मुंबई येथील अवयवदान महासंघाची पदयात्रा बाळापूर येथे दाखल झाली असून ठीक ठिकाणी या महासं ...
शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत. ...
औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. ...