सध्या मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्यांच्या तक्रारी दाखल करण्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात रांगा लागत आहेत. जिल्ह्यातील लाखावर गुंतवणूकदारांची १५ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य कोतवाल संघटनेतर्फे १८ डिसेंबर रोजी बेमुदत आंदोलन करण्यात आले. ...
कळमनुरी/आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैला ...
आखडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना पाचव्या दिवशी २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याबरोबर एकूण २५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
मुद्रा बँक योजने अंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पात्र कर्ज मंजूर करण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले. ...
सध्याच्या स्थितीत समाज दिशाहीन होत चालला आहे .समाजात अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती वाढीस लागल्या आहेत. समाज बुद्धाची शिकवण विसरला आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषदांचे आयोजन केले ज ...