पहेलवानकी करताना असो वा वैयक्तिक जीवनात रागावर नियंत्रण आवश्यकच आहे. रागामुळे पहेलवानकीत केवळ डावच चुकेल. वैयक्तिक आयुष्यात रागामुळे मोठी हानीही होवू शकते. त्यामुळे शांतचित्त ठेवणे हेच सर्वात चांगले असते, असे मत हनुमान व्यायामशाळेचे पहेलवान पांडुरंग ...
सर्व शेतमाल ई-नाम पद्धतीने खरेदी करणे बंधनकारक आहे, अशा सूचना बुधवारी जिल्हा उपनिबंधकानी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येवून दिल्याने याविरोधात भुसार व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मोंढा बंद केला. त्यावर दुपारी सामंजस्याने तोडगा निघाल्यानंतर ...
खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा खोटारडा माणूस कोणी नाही. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी येथे केले. ...
सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी ...
रागामुळे कोणतेही काम चांगले होण्यापेक्षा बिघडण्याचीच शक्यता असते. समोरच्यावरील दबाव वाढतो. आपलेही संतुलन जाण्याची भीती असते. एक अधिकारी म्हणून तरी अशावेळी शांत राहणे हाच रागावर नियंत्रणाचा रामबाण उपाय असल्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी ...
विविध मागण्यांसाठी लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत कर्मचा-यांपैकी ६0 टक्के कर्मचारी हे लिपिक संवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र तरीही या संवर्गाच्या मागण्या ...
दलित वस्ती सुधार योजनेतील नवा पंचवार्षिक आराखडा शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात एकूण ११४२ दलित वस्त्यांचा समावेश असून यावर्षीच्या निधीतून यातील वस्त्यांमध्ये कामे घेता येणार आहेत. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव ...
जिल्ह्यात प्राथमिक पाहणीनुसार जिल्ह्यातील ३८६ शाळाखोल्या धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला सादर केलेला आहे. मागील काही दिवसांपासून जि.प.च्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी सदस्य आवाज उठवत आहेत. ...