शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणार गदा - रामराव वडकुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या ...

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा हा विषय राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यापासून न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत करण्यात यावे, अशी ती याचिका हाेती. याबाबत न्यायालयाने २०१० मध्ये त्या कृष्णमूर्ती यांच्या बेंचने दिलेल्या निर्णयाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या १३० जागा ओबीसी प्रवर्गातून कमी होणार होत्या. भाजप सरकार असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने ३१ जुलै २०१९ रोजी वटहुकूम काढून या नव्वद जागा वाचविल्या होत्या. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी न्यायालयाकडून वेळही मागून घेतला. तेव्हापासून जवळपास १५ महिने अर्थात २ मार्च २०२१ पर्यंत राज्य सरकारने केवळ तारखा वाढून घेतल्या. २ मार्च रोजी न्यायालयात शपथपत्र सादर करून आणखी वेळ मागितला. भाजपाच्या शासन काळत काढण्यात आलेल्या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करायला हवे होते. परंतु निहीत वेळेत ते न झाल्याने वटहुकूम व्यपगत झाला. यामुळे न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरेदेखील ओढले. ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द करताना राज्य सरकारने आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले आहे . ५ मार्च रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठित करून आवश्यक आकडेवारी गोळा करण्याची मागणी केली. भाजपने मागणी केल्यामुळे आकसबुद्धीने आयोगाचे गठन न करता सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोपही वडकुते यांनी केला.