शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या वेळेबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

१० नोव्हेंबर, २०२०च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील इयत्ता ९ ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू झालेल्या आहेत, तसेच ...

१० नोव्हेंबर, २०२०च्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील इयत्ता ९ ते बारावीच्या शाळा टप्प्याटप्प्याने २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू झालेल्या आहेत, तसेच ५ ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी कमाल तीन ते चार तास उपस्थित ठेवावे, तसेच पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांनी शाळेत नियमित पूर्णवेळ उपस्थित राहावे. इयत्ता पहिली ते चौथी वर्ग शिक्षकांनी ५० टक्के शाळेत उपस्थित राहावे. आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व मुख्याध्यापकांना शाळा स्तरावरील सर्व शिक्षक शाळेच्या वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहतील. काही कारणास्तव त्यांना रजेची आवश्यकता असल्यास पूर्व परवानगीने रजेवर राहतील, तसेच अनुपस्थित असलेल्या शिक्षकांची, तसेच दीर्घ रजेवर गेलेल्या शिक्षकांची संबंधित शाळेकडून अहवाल घेऊन प्राप्त अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात यावा. शिक्षकांची उपस्थिती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपण व आपल्या अधिनस्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात यावा. या कामी विलंब अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे पत्र काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळेच्या वेळा बदलाबाबत सूचना दिलेल्या आहेत.