शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचा डाव : प्रा. भानुदास माळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात ६ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. यावेळी स्व. खा. राजीव सातव ...

येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात ६ जुलै रोजी ओबीसी विभागाची कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. यावेळी स्व. खा. राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. संतोष टारफे, तर अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, भगवान कोलेकर, संतोष रसाळकर, जि. प. सदस्य दिलीप देसाई, बाबा नाईक, तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख, बापुराव बांगर, शामराव जगताप, न. प. गटनेते शेख नेहाल, सतीश पाचपुते, भगवान खंदारे, रमेश जाधव, अनिल नेनवाणी, विलास गोरे, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. माळी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारची भूमिका खोटे बोल पण रेटून बोल, अशी आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी केले.