शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शासन तीन-तीन वर्षांपासून आरटीई परतावा देत नाही, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश द्यावा म्हणून ...

निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे शासन तीन-तीन वर्षांपासून आरटीई परतावा देत नाही, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश द्यावा म्हणून दबावतंत्र वापरले जात आहे. त्यामुळे शालेय संस्था चालविणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून इंग्रजी शाळा बंद आहेत. त्यामुळे या शाळांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मागील परतावा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे अवघड झाले आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग करण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच कोरोनाच्या काळात लहान मुलांना आधार केंद्रावर घेऊन जाण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे नोंदणी टक्केवारी कमी येत आहे. ही जाचक अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आरटीई कायद्यातच ज्या वर्षीचा परतावा त्याच वर्षी देण्याची स्पष्ट अट आहे. त्यामुळे हा परतावा न दिल्यास २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश देऊ नये, अशी मागणीही केली. इंग्रजी शाळांनी कोरोनाकाळातही ऑफलाइन वर्ग चालविले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही, ऑफलाइन वर्ग केले नाहीत, अशांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावेळी संस्थाचालक संघटनेचे दिलीप चव्हाण, दिलीप बांगर, गजेंद्र बियाणी, ओम कोटकर आदी उपस्थित होते.