शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

ध्यानसाधना, विपश्यनाने रागावर नियंत्रण शक्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:28 IST

राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले.मनात राग असल्याने त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. रागाच्याभरात अनेक हातून चूका घडतात. परंतु राग शांत झाल्याने रागीट व्यक्ती नंतर पश्चाताप करते. राग ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून निश्चतच राग येतो. रागामुळे नातेसंबधही दुरावतात. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. नेहमी मनात राग असलेल्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिड बनत जातो. त्यामुळे मन उत्साही व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे रागातून सुटका करून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ध्यानसाधना तसेच विपश्यनेचा मार्ग अवलंबविल्यास नक्कीच फरक पडतो. अनेकदा कार्यालयीन जबाबदारी पार पाडताना जर वेळेत काम संबंधित कर्मचाऱ्याकडून झाले नाही तर मलाही राग येतो. परंतु तो राग काही क्षणापुरताचा असतो. काम वेळेत व्हावे हा मनात दृष्टिकोन रूजावा यासाठी राग व्यक्त केला जातो. राग व्यक्त करण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु प्राणायाम, ध्यानसाधना व विपश्यना केल्याने नक्कीच रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा मनाविरुद्ध बाबी होत असल्याने वाद व्हायचे. मात्र नंतर शांततेने घेतल्यास समस्या सोडविण्यास वेळ मिळतो, ही गुरुकिल्ली मिळाली. त्यामुळे आपोआपच संयमाने रागाची जागा घेतली. त्याचा वैयक्तिक आयुष्यात फायदा झाला.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक