शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; ४ बाजार समितीसाठी ५४३ अर्ज

By विजय पाटील | Updated: April 3, 2023 17:24 IST

जय, पराजयाची गणिते न लावता या मंडळींना उन्हाळ्यात दौरे करून घाम फोडायची तयारी

हिंगोली : भाजपशी हातमिळवणी करून ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुका बिनविरोध करण्याचा चालविलेला डाव इतर पक्षांनी उधळून लावल्याचे दिसत आहे. हिंगोली बाजार समितीसाठी तब्बल १३७ तर सेनगावात १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात चार बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यामध्ये जवळा बाजार कृषी उत्पन्नन  बाजार समितीसाठी सर्वाधिक १८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सेनगावात तब्बल १५१ अर्ज आले. हिंगोलीतही १३७ अर्ज दाखल झाले आहेत. कळमनुरीत सर्वांत कमी ७१ अर्ज आले आहेत.हिंगोली व जवळा बाजार या दोन बाजार समित्या धनवान आहेत. त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. हिंगोली व सेनगाव बाजार समिती बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव आता इतर पक्षांनी हाणून पाडल्याचे दिसत आहे.

जय, पराजयाची गणिते न लावता या मंडळींना उन्हाळ्यात दौरे करून घाम फोडायची तयारी केल्याचे दिसत आहे. आता माघारीसाठी बराच मोठा काळ आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. मात्र अनेकांनी बिनविरोध निवडणुका होवू नये म्हणून तर काहींनी आपल्या पक्षाने घेतलेल्या मोजक्या जागांमध्ये बिनविरोध उमेदवार म्हणून संधी का देत नाहीत? म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुका तर अटळ दिसत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्डHingoliहिंगोली