शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोवर पुन्हा वाढले मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:53 IST

जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.मग्रारोहयोच्या कामांबाबत प्रशासन उदासीन असल्याच्या तक्रारी मागील समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तर सिंचन विहिरींच्या कामांवरून चांगलेच घमासान झाले होते. मार्च एण्डला तर ही कामे मोठ्या प्रमाणात ठप्प पडली होती. त्यामुळे मजुरांचा आकडा चार ते पाच हजारांवर आला होता. आता पुन्हा मजुरांची संख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यातील ५६९ पैकी २३२ ग्रा.पं.मध्ये ही कामे सुरू झाली आहेत. यात ग्रामपंचायतींच्या कामांची संख्या ९६१ तर विविध यंत्रणांच्या कामांची संख्या ९७ एवढी आहे. यामध्ये तालुकानिहाय औंढ्यात २४४ कामांवर ३६५४, वसमतला ४५ कामांवर ५५६ मजूर, हिंगोलीत २९२ कामांवर ४00२ मजूर, कळमनुरीत २६३ कामांवर ३२९१ मजूर, सेनगावात २१४ कामांवर २७५१ मजुरांची उपस्थिती आहे. यात औंढा-५३, वसमत-१८, हिंगोली-५४, कळमनुरी-६९ तर सेनगावातील ३८ ग्रामपंचायतींनी कामे सुरू आहेत.अनेक ग्रामपंचायतींची उदासीनताचजिल्ह्यातील ५६९ पैकी केवळ २३२ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केल्याने ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.ची या कामांसाठी उदासीनताच दिसून येत आहे. विशेष म्हणजे वसमत तालुक्यात सर्वांत कमी ग्रामपंचायतींचा सहभाग या योजनेत दिसून येत आहे. इतर यंत्रणाही केवळ ९७ कामेच करीत असल्याने त्यांचीही कामे वाढण्याची गरज आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorतहसीलदार