शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 12:23 IST

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत.

आखाडा बाळापूर ( हिंगोली): दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर कयाधू नदीला महापूर आला आहे. अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या विळाख्याने आखाड्यांवर राहणारे मजूर शेतामध्येच अडकले आहेत. 

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. मजुरांनी शेतातील टिन पत्र्याच्या शेडवर जाऊन जीव वाचवला. दरम्यान, तहसीलदार जीवक कांबळे यांनी देवजना गावाला भेट देऊन पाहणी केली . आपत्कालीन सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफचे जवान येऊन लवकरच या लोकांची सुटका करतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

जनावरांसाठी दोघे शेतात थांबलेडोंगरगाव पूल येथील चार जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यातील दोघांना सूरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे . तर दोघेजण शेतात बांधलेल्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करत पुराच्या पाण्यातच थांबले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कयाधू नदीला आलेल्या मोठ्या पुराचा परिसरातील अनेक गावांना फटका बसला आहे.

टॅग्स :floodपूरriverनदीHingoliहिंगोली