शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

मन शांत ठेवल्यास रागावर नियंत्रण निश्चितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:33 IST

माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : माणसाचा खरा शत्रू राग आहे, त्यामुळे रागाावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रेमाणे व आपुलकीने वागल्यास निश्चित मन शांत राहते. त्यामुळे प्रत्येकांनी रागाचा त्याग करावा. रागामुळे शरीरावर विपरित परिणाम होतात. शिवाय नाहक आजारांना रागामुळे निमंत्रणच मिळते. असे मत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी सी. एल. पठाण यांनी व्यक्त केले.बँकेत वसुली अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले आहेत. सेवाकाळात कर्जवसुलीची जबाबदारी पार पाडताना रागाचा अनुभवही आला आहे. बँकेची वसुली सक्तीने किंवा राग व्यक्त करून नाही तर गोडीने व युक्तीने केली पाहिजे. विशेष म्हणजे कर्तव्य बजावताना सेवाकाळात वरिष्ठांचे राग अनुभवल्याचे सी. एल. पठाण यांनी सांगितले. तसेच रागाला प्रेमाणे उत्तर दिल्यास राग करणारे अधिकारी पश्चातापाने व्यथीत होतात. बँकेतील कर्तव्य बजावत असताना कामचुकार करणारे प्रेमाच्या गोडव्याने जवळ येवून नतमस्तक झालेले मी पाहिले आहेत. राग व द्वेष मनात न आणल्यास कुठलीही कामे लवकर होतात. शिवाय अडथळ्यांनाही थारा नसतो. प्रत्येकांनी जर स्वभावात प्रेमाची सांगड घातल्यास जीवन सुखी समाधानी बनते.निवृत्तीनंतर अजूनही ग्रामीण शेतकरी वर्ग भेटतात. त्यावेळी त्यांचे प्रेम कुटूंबातील सदस्याप्रमाणे सुखदुखाच्या शब्दांनी भारावून जाणारे असते. त्यांच्या त्या प्रेमळ सहानुभूतीने मन आनंदून जाते. त्यामुळे प्रत्येकांनीच राग, अहंकार, द्वेष याला हद्दपार करून जीवन सुखीमय करावे. शिवाय प्रमेळ स्वभावामुळेच कर्तव्य पार पाडताना अडी-अडचणींचा सामना करावा लागला नाही.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक