शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:48 PM

रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देउत्पन्नात घट : पहिल्यांदाच वाईट अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.जिल्ह्यात रेशीमचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळात जास्त उपन्न देणारा हा उद्योग असल्याने शेतकºयांनी याच पिकाला सर्वाधिक जास्त पंसती दिली आहे. आज ३०० हेक्टरच्या वर तुतीची लागवड झाली आहे. त्यांना प्रत्येक क्राफ्टपासून उत्पन्नही चांगले मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम शेतीवरच भर दिली आहे. पाचही तालुक्यातील गावात रेशीमची शेती सुरु झाली आहे. तर हिंगोली तालुक्यातील पांगरा, भांडेगाव आणि कडती येथे जवळपास २३ शेतकºयांनी दोन वर्षांपासून शेती करणे सुरु केले आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच रेशीम उत्पादन करणारे किडे अंडकोषाबाहेर येताच काहीच हालचाली करीत नसल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाशी संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. अधिकाºयांनी भेटही देऊन विषबाधा झाल्याचे सांगितल्याचे शेतकरी नामदेव लिंबोळे यांनी सांगितले. विषबाधा झाली असती तर एकाच शेतकºयाच्या शेतात झाली असावी परंतु कडती आणि भांडेगाव येथील शेतकºयांनाही हीच अडचण भासत आहे.नुकसान : विभागीय अधिकाºयांना कळविलेभांडेगाव येथे ३, पांगरी २ आणि कडती येथे १८ शेतकºयांनी रेशीम शेती केली आहे. आतापर्यंत चांगले उत्पन्न मिळाले. परंतु मागील दोन महिन्यांपासून रेशीम किडे मृत होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. हा प्रकार शेतकºयांनी विभागीय अधिकाºयांना मेलवर निवेदनाद्वारे कळविला आहे.