शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

हिंगोलीत केवळ तीनच तालुक्यांचे बोंड अळी पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:24 IST

जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे.जिल्ह्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांपासून प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात जावून बोंड बळीचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण सुरु असले तरी अद्यापपर्यंत केवळ तीन तालुक्याचे पंचनामे पुर्णत्वास गेले आहेत. उर्वरित तालुकेही येत्या पाच ते सात दिवसात होण्याची शक्यता असल्याची ग्वाही कृषी अधीक्षक कार्यालयाकडून दिली जात आहे. हिंगोली ३ हजार २७७, सेनगाव ४ हजार ९५५, औंढा नागनाथ १० हजार १२८, कळमनुरी १३ हजार ७९९ आणि वसमत २२ हजार ६४६ असे एकूण ५४ हजार ६०० हेक्टर कपाशीचे क्षेत्र आहे. त्या- त्या तालुक्यातील गावात संबंधित पथकाने प्रत्यक्ष शेतात जावून सर्वे केला जात आहे. कपाशीचा फोटो अपलोड करुन सर्वेक्षण सुरु आहे. एकंदरीत पंचनामेच संथगतीने सुरु असून, येत्या काही दिवसांत पुर्ण होते की नाही ? हा एक प्रश्नच आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीने अहवाल तहसीलदार, उपविभागीय अधिकाºयाकडे पाठविला जाणार आहे. नंतर परिपूर्ण अहवाल कृषी अधिक्षक कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्याची तपासणी करुन तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार असल्याचे कृषि अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.बोंड अळीच्या सर्वेक्षणाची लांब लचक प्रक्रिया असुन, अजूनही ती आटोक्यातच आलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षण होणार कधी आणि नुकसान कधी हाती पडेल याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. नुकसानीमुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे.जिल्ह्यातील बोंड अळीचे सर्वेक्ष करण्याचा जलत गतीने करुन घेण्याच्या सुचना शासनातर्फे दिल्या होत्या. परंतु त्यासुचनाचे पालन न होता अजूनही संथगतीनेच सर्वेक्षण सुरुच असल्याचे चित्र आहे.