शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: June 21, 2023 17:43 IST

तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात आढळला मृतदेह

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात एका मानसिक रूग्णाचा उष्माघातानेमृत्यू झाला. ही घटना २० जून रोजी रात्री ७:२० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. 

चंद्रकांत बळीराम वाव्हळ (वय ५५ रा. म्हाळसापूर ता. सेनगाव) असे उष्माघातानेमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम असल्याने एक वर्षापूर्वी अकोला येथील डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या सुरू होत्या. याच मानसिक लहरीमध्ये १४ जून रोजी ते घरातून निघून गेले होते. मात्र २० जून रोजी तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात एका पळसाच्या झाडाजवळ त्यांचा मृतदेह आढळला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे. याप्रकरणी विनोद चंद्रकांत वाव्हळ (रा. म्हाळसापूर) यांच्या खबरीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. पोलिस अंमलदार आर.जी. जाधव तपास करीत आहेत. 

जिल्ह्यातील तापमान ३८ अंशावरजून महिना संपत आला तरी अजूनही सूर्य अजूनही आग ओकत आहे. सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३८ अंशावर पोहचले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके बसत असून दुपारी घराबाहेर पडण्याचे नागरिक टाळत आहेत.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू